आठ दिवसांत काँग्रेसची भाकरी फिरणार
वृत्तसंस्था मुंबई| कर्नाटक निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातल्या नेतृत्वातही बदल करावेत. महाराष्ट्र काँग्रेसमधील भाकरी फिरवावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ...
वृत्तसंस्था मुंबई| कर्नाटक निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातल्या नेतृत्वातही बदल करावेत. महाराष्ट्र काँग्रेसमधील भाकरी फिरवावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ...
दिनमान प्रतिनिधी मुंबई| लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर यांचे मंगळवारी निधन झाले. दिल्लीतील मेदान्ता रुग्णालयात वयाच्या ४७व्या ...
वृत्तसंस्था कर्नाटक| कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्रिपदी कोण, हा निर्णय जवळपास पाच दिवसांनंतर झाला असून, कर्नाटकात सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. ...
दिनमान प्रतिनिधी नवी दिल्ली| संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमतासह काँग्रेसला सरकार स्थापन करता येणार आहे. ...
दिनमान प्रतिनिधी ठाणे। उद्धव ठाकरे यांनी आता एकटे न राहता भाजपासोबत यावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा ...
दिनमान प्रतिनिधी मुंबई। राष्ट्रवादी किती दिवस काँग्रेससोबत राहील हे माहीत नाही. काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात भाजपाला ...
दिनमान प्रतिनिधी अयोध्या । अयोध्या दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रामलल्लाचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकार परिषद ...
दिनमान प्रतिनिधी डोंबिवली| काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने राष्ट्रभक्त सावकर यांचा अवमान केला जात असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी ...
दिनमान प्रतिनिधी कल्याण। काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान उद्धव ठाकरे यांनी सत्ता टिकवण्यासाठी सहन केला. सत्तेसाठी ते हिंदुत्वाच्या विचारापासून ...
वृत्तसंस्था शिमला । हिमाचल प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने सत्तास्थापन केली होती. काँग्रेस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मुख्यमंत्री ...