• मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
No Result
View All Result
Home एक्सक्ल्यूजिव्ह

आदिवासीं बांधवांची ‘येऊर जंगल वाचवा’ मोहीम

वटवाघुळ, टिटवी, घुबडासह वन्यप्राण्यांनी सोडले रान

प्रतिनीधी by प्रतिनीधी
March 17, 2023
in एक्सक्ल्यूजिव्ह
0
मोहीम

मोहीम

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनमान प्रतिनिधी

ठाणे।

ठाण्याला पश्चिमेला लागून भले मोठे असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लाभले आहे. याच उद्यानात अनेक जंगली प्राणी पक्षी व आदिवासी बांधवांचा वावर असतो. मात्र हळूहळू जे जंगल नाहीसे होत चालले असल्याने स्थानिक आदिवासी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

येऊर येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर सुरू असलेल्या पार्ट्या, रात्रभर चालणारे क्रिकेट तर्फ, दारू व अंमली पदार्थ विकणे, कचरा जंगलात टाकणे, अनधिकृत पार्किंगसह येऊर येथे नंगानाच हे सर्व प्रकार खुलेआम सुरू आहे. आदिवासीं बांधवांनी आता ‘येऊर जंगल वाचवा’ मोहीम सुरू केली आहे. याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी येऊर आदिवासी वनहक्क समितीने केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एकमेव अस उद्यान आहे की त्याच्या बाजूने शहर आहेत. मुंबई आणि ठाणे ही मोठी शहरे आहेत, त्यामुळे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे या शहराची फुफ्फुसे आहे. या शहरांना प्राणवायू पुरवण्याचे काम हे राष्ट्रीय उद्यान करत आहे. हे उद्यान इतके महत्त्वाचे असताना सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. अलीकडच्या काळात याठिकाणी मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनी लाटण्याचा प्रयत्न होत असून नियमांना व कायद्यांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप होत आहे.

हॉटेल्स आणि बंगल्यांचा परिणाम येऊरच्या वन्यजीवांवर होत आहे. लहान वटवाघुळ, टिटवी, घुबड, मोठा घुबड, हुमन, गिधाड, काजवे, ससाणा हे पक्षी आता येऊर जंगलात आढळत नाहीत. वाढती बांधकामे, वाहतुकीचा आवाज, झाडे तोडणे आणि प्रकाश प्रदूषण यामुळे बिबट्या, तराश, काळी मांजर, हरिण, भेकर, बेडूकाचा वावरही कमी झाला असून ठाण्याच्या भूजलाचा मोठ्या प्रमाणावर र्‍हास झाला आहे.

Tags: अनधिकृत पार्किंगआक्रमकआदिवासी बांधवकव्हरस्टोरीजंगली प्राणीठाण्यालापक्षीपवित्रापश्चिममागणीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमोहीमयेऊर जंगल वाचवावनहक्क समितीवावरसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानस्थानिक
Previous Post

उल्हासनगरात छापे, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

शाळेच्या वर्गात धामण आली रे!

Next Post
साप

शाळेच्या वर्गात धामण आली रे!

No Result
View All Result

Recent Posts

  • जितेंद्र आव्हाडांसारख्या गिधाडाचे हरण मीच करणार!
  • कल्याण-मुरबाड रेल्वेला केंद्राकडून हिरवा कंदील
  • अंबरनाथ केमिकल कंपनीत स्फोट
  • खा. श्रीकांत शिंदेंवरील टिपण्णीनंतर शिवसैनिक आक्रमक
  • आक्षेपार्ह टिपण्णी करणारे रडारवर!

Recent Comments

  • Ganesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण!
  • सागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे!
  • पंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली!
  • चंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा
  • वामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार
महाराष्ट्र दिनमान

© 2021 ThaneDinman

Navigate Site

  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

© 2021 ThaneDinman

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist