संपादकीय

जल हैं तो कल हैं

असमान पाऊस पडणार्‍या राज्याने जमिनीवर पडणार्‍या प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन करायला हवे. पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करताना मैला पाण्याच्या पुनर्वापराच्या...

Read more

यांना आता आवरा

साधारणपणे वर्षाला 20 हजार व्यक्तींचा मृत्यू रेबीजमुळे होतो. त्यामध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जगाच्या तुलनेत आपल्या देशात जवळ...

Read more

बिघडले शेतीचे अर्थकारण

एकीकडे पिकांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. नांगरणीपासून ते बियाणे, खते, आंतरमशागत, कीडनाशकांची फवारणी, तणनियंत्रण आणि काढणी यासाठी...

Read more

महिलांना दुहेरी दिलासा

एस. टी. प्रवासाची 50 टक्के सवलत शुक्रवारपासून राज्यभरात लागू झाल्याने महिला वर्गात विशेषता ग्रामीण आणि निमशहरी भागातील यांच्यात समाधान व्यक्त...

Read more

सौर ऊर्जेचा पर्याय

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नावीन्यपूर्ण सौरऊर्जा ग्रहण आणि विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरणाचे तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे. परिणामी, कार्यक्षमता वेगाने वाढत...

Read more

वरददायी अमृत

केंद्र सरकारच्या अमृत जल अभियानांंतर्गत शहराच्या पाणी वितरणासाठी 90 कोटींचे अर्थसाह्य करण्याचा निर्णय झाल्याने सर्वप्रथम केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजेत....

Read more

फेरीवाल्यांची समस्यापूर्ती

ठाण्यात आजही गर्दीच्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असल्याचे निदर्शनास येते. अशातच ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात ठाण्याच्या बाहेरील फेरीवाले येऊनही...

Read more

महिला धोरण आणि आव्हाने

‘महिला’ या तीन अक्षरी शब्दात सर्वच महिलांचे प्रश्न सामावत नाहीत. मुंबईसारख्या महानगरातील नोकरदार महिला, गडचिरोलीसारख्या जंगलातील आदिवासी महिला, कार्यालयीन नोकरदार...

Read more
Page 1 of 196 1 2 196

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist